पंचनामा करण्याची शेतकर्यांची मागणी
मंगरुळपीर-शेतक-यासाठी पांढरे सोने म्हणून प्रचलित असलेल्या कापसाच्या पीकावार बोंडआळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळमंगरुळपीर तालुक्यातील कापुस ऊत्पादक शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेआहे.म्हणून शासनाने कापसाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.सध्या शेतात कापसाचे पीक उभे आहे.बीटि कापसाच्या बनावट वानामुळे मोठ्या प्रमाणावर बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला आहे.शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.म्हणून शासनाने शेतक-यांच्या कापसाच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा